Education in the Age of AI – A Message to Students
-Ms Antonetta Fernandes
Dear Students,
We are living in an exciting age where Artificial Intelligence is becoming a part of our everyday lives. With information available at our fingertips, learning is no longer limited to the pages of a textbook. However, the most important lesson is to use technology wisely without allowing it to think for you.
AI can help you find information, understand difficult concepts and explore new ideas. But your curiosity, imagination, judgement and creativity are uniquely yours. Do not simply accept everything you see or read. Ask questions, check facts, think deeply and form your own opinions.
Education is also about becoming a good human being. Develop kindness, empathy, honesty, respect, responsibility and resilience. Learn to communicate, work with others, solve problems and face challenges with confidence.
Remember, marks may measure your academic progress, but your character, curiosity and ability to think will shape your future.
Use AI as a learning partner, not a shortcut. Read beyond your textbooks, explore the world around you, learn from your mistakes and never lose the joy of discovering something new.
“In the age of AI, don’t just learn answers—learn to ask better questions.”
*When Humanity Takes a Back Seat* – MS Shariya Ansari
My parents are my guiding light,
They help me choose what’s good and right.
They love me with all their heart,
And stand by me in every part.
They teach me kindness every day,
And show me the right and honest way.
They work so hard to see me smile,
Their love is with me all the while.
I thank my parents, kind and true,
For all the loving things they do.
I love them more than words can say,
And thank God for them every day. 
लहानपण देगा देवा …….Ms Ashwini Patil
आज पुन्हा लहान व्हावसं वाटतंय. आज पुन्हा मन पाखरू होऊन त्या अजाण वयात जायला धावत आहे , कारण तिथं कळणं – समजणं या गोष्टीच नसतात . तिथं फक्त आपलं राज्य असतं , सगळी माणसं आपल्याभोवती फिरत असतात . आपण कोणावर रागावलो तरी ते आपणहून पुढे येतात , आपला रुसवा काढतात .आपल्या मुखातून बाहेर पडणारा एखादा शब्द ऐकण्यासाठी सर्वचजण कसे आतुर असतात . नेहमीच आपल्यला हट्टी म्हणतात आणि बालहट्ट म्हणून तो पूर्णही करतात .मित्र – मैत्रिणींच्या संकल्पनाही लुटुपुटूच्या असतात .एकमेकांमध्ये हेवेदावे , चढाओढ ह्या भानगडीच नसतात . असलेच तर फक्त छोटंस भांडण …. क्षणात नाहीसे होणारे .. कारण , पुन्हा जिपकोळीचा डाव मांडायचा असतो , एकमेकींच्या खांद्यावर हात टाकून गल्ल्या न गल्ल्या हिंडायचं असतं . सगळ्या बाजूनी कसा गारवाच असतो . दुरावा ,एकाकीपणा ह्या गोष्टी मनाच्या गावी ही कुठे नसतात. म्हणूनच म्हंटलं, ‘पुन्हा लहान व्हावसं वाटतंय’.
आज जीवनाच्या ज्या वाटेवर उभा आहे तिथे मोठेपणाची धग लागते आहे . अशावेळी एखादा मित्र , एखादी मैत्रीण जवळची वाटू लागते , आपण त्यांच्याशी मन मोकळ्या गप्पा करू लागतो . आपली सुख – दुःख शेअर करू लागतो. आपल्या भावभावना एकमेकांना सांगू लागतो . घरातल्या व्यक्तींपेक्षा आपले मित्र-मैत्रिणी आपल्याला जवळची वाटू लागतात कारण ते आपलं विसाव्याचे ठिकाण असतं आणि कळत – नकळत आपण या बंधनाच्या भावविश्वात एवढं रमून जातो की कधी निरोपाचे क्षण जवळ येतात ते समजतही नाही. मनामध्ये एक अस्वस्थ करून सोडणार काहूर माजतं आणि या अस्वस्थतेचा शोध घेताना निरोपाचे क्षण अगदीच जवळ आल्याचे जाणवते मग मात्र कधी काळी शब्द कोषात नसणारे दुरावा , एकाकीपणा हे शब्द सर्वत्र भरून उरल्यासारखे वाटतात.
आपल्या निरोपाची जाणीव जशी आपल्याला असते तशी आपल्या मित्र – मैत्रिणींनाही असते आणि म्हणूनच दोघेही प्रयत्न करत असतात एकमेकांचा जास्तीत जास्त सहवास मिळवण्याचा . भरपूर – भरपूर आठवणी गोळा करण्याचा आणि काही क्षणांना क्षणबद्ध करण्याचा . कधी – कधी बोलण्याच्या ओघात बोलूनही जातो – आता ‘एकच महिना’ राहिला नंतर आपलं कसं व्हायचं ? या एका वाक्याने सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या चांदण्या चमकतात त्यांना लगेच बाजूला सारून – ‘हे ही नसे थोडके’ असं म्हणून पुन्हा आमचा दिनक्रम सुरू होतो आणि आणि एक महिना म्हणत म्हणत निरोपाचा तो दिवस उजाडतो …आपला मित्र – मैत्रीण फक्त आजच्या दिवस आपल्याला दिसणार आहे पुन्हा मात्र मनात आले तरी आपण त्याला रोज भेटू शकत नाही , नेहमी सारख्या निवांत गप्पा मारू शकत नाही .
म्हणूनच निरोपाच्या दिवशी आपण आपल्या मित्राला – मैत्रिणीला डोळे भरून पाहत असतो आणि त्याला डोळे भरून पाहताना आपले भरून येणारे डोळे ….आजच्या दिवशी मात्र आपण आपल्या अश्रूंना रोखू शकत नाही . तोंडातून एक शब्दही फुटत नसतो , पण ओले झालेले डोळे आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवत असतात आणि शेवटी जड अंत:करणाने फक्त एवढंच म्हणतो – ‘पुन्हा भेटू!’ परंतु हे म्हणत असताना आम्हाला माहित ही नसतं की – पुन्हा कधी …… ?
म्हणूनच म्हटलं….. ‘पुन्हा लहान व्हावेसे वाटते’…..
*Teaching with Love, Learning with Joy*-Ms Parminder Pagare
A Heart Full of Thanks – Ms Varuni Bernard
Discipline – The Key to Success — Ms Priya Awal
The Innocence of a Child